ताज्या घडामोडी

भीषण पाणीटंचाईकडे शासनाने लक्ष द्यावे


भीषण पाणीटंचाईकडे शासनाने लक्ष द्यावे

सिन्नर | गुरू न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in

महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील निवडणुका आटोपल्या असल्याने, तालुक्यातील व राज्यांतील बहुतांश भागात पिण्याच्या पाण्याची भिषण पाणीटंचाई जाणवत असुन शासनाने आता टंचाई निवारण्याकडे लक्ष द्यावे. अशा मागणीचे निवेदन ईमेल द्वारे मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठवले असल्याची माहिती नामदेव कोतवाल यांनी दिली आहे.

तालुक्यातील गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे असलेले जलस्त्रोत कोरडे पडले असुन पुर्व भागातील अनेक गावांतील टॅंकर व चारा डेपो चालु करण्याचे प्रस्ताव पंचायत समिती कडे आलेले आहेत..ही परिस्थिती लक्षात घेता हंडाभर पाण्यासाठी माता भगिनींना वणवण करावी लागत आहे.

राज्यात अनेक धरणांमधील पाणीसाठा व पशुधनाच्या चारा हा 45 दिवस पुरेल एवढा असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे यंदाचा पाऊस जर लांबला तर परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. तसेच अवकाळीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात आता दुष्काळाचे संकट ओढवले असतांना शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. राज्यातील 23 जिल्हृयात म्हणजे 148 तालुक्यात पाण्याची व चाऱ्याची भिषण परिस्थिती असतांना दुध उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट ऊभे ठाकले आहे. त्यावर तातडीच्या उपाययोजना म्हणून आचारसंहिता शिथील करून पिण्याचे पाण्याचे टॅंकर व चारा छावण्या सुरू कराव्यात.

Chief Editor

www.gurunews.co.in या वेबसाईट वरील प्रकाशित मजकूराचे हक्क संचालक संजय देशपांडे (9822504115) व संपादक कांताराम माळी (9420691421) यांनी राखून ठेवले आहेत. आणि या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. gurunewssinnar@gmail.com - प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी Digital Media Ethics Code भारत सरकारने फेब्रुवारी २०२१ पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम २०२१ अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८ नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. (तक्रार व निवारण संबंधी - सिन्नरच्या न्याय कक्षेत)ता. सिन्नर, जि. नाशिक (महाराष्ट्र)

शेअर करा

Chief Editor

www.gurunews.co.in या वेबसाईट वरील प्रकाशित मजकूराचे हक्क संचालक संजय देशपांडे (9822504115) व संपादक कांताराम माळी (9420691421) यांनी राखून ठेवले आहेत. आणि या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. gurunewssinnar@gmail.com - प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी Digital Media Ethics Code भारत सरकारने फेब्रुवारी २०२१ पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम २०२१ अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८ नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. (तक्रार व निवारण संबंधी - सिन्नरच्या न्याय कक्षेत)ता. सिन्नर, जि. नाशिक (महाराष्ट्र)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये